आयुष्य जगायचं तर स्वाभिमानाने नाहीतर जगण्यात काही अर्थ उरतं ना | 🌼🌻जीवनाचा प्रवास 🌻🌼✍️
आयुष्य जगायचं तर स्वाभिमानाने नाहीतर जगण्यात काही अर्थ उरतं नाही। कारण जी मजा गरीब राहून स्वाभिमानं जगण्यात आहे ती लाच्याली पत्करून श्रीमंत होण्यात नाही। आणि असलाच स्वाभिमान आपल्यातील कर्तुत्ववाला अभिमानास्पद कीर्तीचा मान मिळवून देते!,,,